अंबरनाथ दिं.१७ प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे “प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
अंबरनाथच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या मुळे BJP सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत.गावदेवी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला लोकांनी तुफान गर्दी केली होती.त्यावेळी जाहीर सभेतून मुख्यमंत्र्यांनी एम एम आर क्षेत्रात भरीव काम करून दोन लाख कोटी देण्याचे कबूल केले तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कायमस्वरूपी राहील याची गाव्ही देऊन लोकांना अश्वाशित केले.

अंबरनाथ बदलापूरची लोकसंख्या वाढल्याने पाणी व रस्त्याची समस्या वाढत आहेत,त्यासाठी दोन्ही धरणाचा निधी वाढवून देऊ.

तसेच रस्ते सिमेंट क्राॅंक्रीट केले जातील.त्याच बरोबर रेल्वे प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासना बरोबर चर्चा करून सोडवु असे ते म्हणाले.निवडणूका पुढे ढकल्याने मलाही प्रचारासाठी जास्त वेळ मिळाल.विरोधकांवर कोणतीही टिका न् करता हे आपले धोरण आहे असे ते सभेला प्रभोधित करतांना म्हणाले, त्यामुळे BJP चे पारडे जड झाले आहे.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!